Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » धर्माच्या नावावर नंगानाच करून, अख्खा हिंदू धर्म बदनाम- ज्येष्ठ राजकारणी आणि माजी पत्रकार -अनिल गोटे

धर्माच्या नावावर नंगानाच करून, अख्खा हिंदू धर्म बदनाम- ज्येष्ठ राजकारणी आणि माजी पत्रकार -अनिल गोटे

ankush tv18 news

dhule

धुळेकरांच्या दुर्दैवाने, धुळेकरांनी स्वतःच ओढवून घेतलेल्या दुर्दैवाचा फेरा संपता संपत नाही. अर्थात धुळेकर नागरिकांपेक्षा मतदान यंत्रातील “फिर हेराफेरी” कारणीभूत आहे. धर्माच्या नावावर नंगानाच करून, अख्खा हिंदू धर्म बदनाम करण्याच्या आंतरराष्ट्रीय कार्यात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कुवतीप्रमाणे भर घालीत आहेच. पण हायब्रीड भाजपाचे भडवे कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतो. अशी खोटीच बोंब करीत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला जगभरात कोणीही विरोध करू शकत नाही, याची पूर्ण जाणीव आरोप करणाऱ्या ‘कालाजाम गुलगुल्या’ सकट त्यांच्या अंगावरील गोचीडांना देखील आहे. केवळ स्वतःच्या नाकर्तेपणाकडे जनतेने दुर्लक्ष करावे, यासाठी धुळे शहराचे ‘काला जाम’ उर्फ ‘गुलगुले’ बोंबाबोंब करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल आणि चारित्र्याबद्दल मला कोणी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही शिवरायांच्या चरित्रातील एक धडाही नीट वाचला नसेल. छत्रपतींचे चरित्र तारखांसकट मला मुखोद्गत आहे. मुखोद्गद म्हणजे तोंडपाठ (तुमच्या मराठीच्या प्रचंड ज्ञानामुळे खुलासा करतो) एक गोष्ट मात्र कायम आहे की, शिवतीर्थ उभारत असतांना, जे नतद्रष्ट शिवतीर्थांच्या विरुद्ध होते. तेच पुन्हा माझ्याविरुद्ध उभे राहिले आहेत. यालाच म्हणतात इतिहासाची पुर्नरावृत्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील सर्वात आदर्श स्मारक धुळे शहरात उभे केले. आमच्या आर्थिक कुवतीनुसार आम्ही त्याची व्यवस्था ठेवत आहोत. जुम्मे जुम्मे ८ दिवसापुर्वी लेनीन चौकच्या बाजूला उद्घाटन झालेल्या १२ सुर्यनमस्काराचे प्रकाराचे पुतळे आजच तुझ्या रंगासदृश्य काळे पडत आहेत. मी असे तकलादू काम माझ्या आयुष्यात केले नाही. जे काम केले ते ‘चंद्र सूर्य असेपर्यंत, जनतेच्या स्मरणात राहील असेच केले आहे. शंकराची मूर्ती जनतेकडून भीक मागून गोळा केलेल्या भांड्यातून केली. ब्रांझ धातूमध्ये आहे. प्लास्टिकचा महादेव भाड्याने आणून, भाडखावू धंदे करून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केलेले नाही, करणार नाही. जे करायचे ते मनापासून, उगाच दिखावा म्हणून नाही, ज्यांना चटावरचे श्राद्ध उरकण्याची सवय आहे.च असे तकलादू काम करतात.

मला मुंबईच्या एक पत्रकाराने ‘गुलगुले’ आमदारांचे विधानसभेतील कामकाज पाहून फोन करून विचारले की, ‘अण्णा! किमान मराठी येणारा दुसरा कोणी भाजपला उमेदवार मिळाला नाही कां?” ‘तुमच्या आमदाराला धड मराठी बोलता येत नाही हो!’ ‘खरंच आश्चर्य वाटते’ आणि हे खरेच आहे! भारताच्या माजी, एकमेव मर्द पंतप्रधान, स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधींनी, अंतराळ यात्रींना विचारले ‘अंतराळातून भारत कसा दिसतो?’ ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे उत्तर अंतराळविरांनी क्षणाचाही विलंब न लावता दिले. तर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ अंतराळवीरांना प्रश्न विचारला “आपने जो गाजर का हलवा साथमे लिया वो हलवा खाया क्या?’ असा प्रश्न विचारून, भाजपाच्या विचारांची लायकी आणि पात्रता जगाच्या पुढे उघडी नागडी केली. हाच फरक आहे, भाजपाच्या अडाणी, अर्धशिक्षित, अडाणचोट विचारांच्या गोळा केलेल्या कचऱ्यामध्ये आणि दर्जेदार सुशिक्षित राष्ट्रभक्ती मध्ये, अरे, तुम्हाला ‘बुलबुले’ आणि ‘गुलगुले’ यातील फरक कळत नाही. तुम्ही काय मला अक्कल शिकवणार?

तुमचे सुदैवाने आणि नशिबाने आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात नाहीत ! असते तर, तुमच्या सर्वांचे त्यांनी ‘छाट’ कलम करून तुमचे ‘खोजा’ करून टाकले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायची तुमची लायकी तरी आहे का? स्वतःला “गो ब्राह्मण प्रतिपालक” म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चिंचवडच्या मोरया गोसार्वांना स्वच्छ शब्दात कळवले होते की, ‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करु पहातो तुमची वल्कले आम्हाला द्या आणि

कुठे? अतिवन्य चरित्र्य आणि चारित्र्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव भाजपाच्या तोडी शोभत नाही. त्यानी छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घेवून, महाराजाचा अपमान करु नये, एवढीच माझी अपेक्षा आहे.

कालाजाम, गुलगुले मला चोर म्हणाले, “हो मी चोर आहे. पण चोरीच्या व्यवसायातील माझा आदर्श नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत (पहावे सोबतचा मोदींचा चोरीची सवय लागल्याचा व्ही.डी.ओ.)

मी काहीही असलो आणि कितीही माझी बदनामी केली तरी पण तुमच्या शिर्ण्यस्थ कथीत “आदर्श” असलेल्या फेकू व रंडीबाज तसेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या तसेच लहान मुला-मुर्लीचे मुत्र पिऊन जगणाच्या यादीत माझे नांव नाही. युगांडाचा माजी राष्ट्राध्यक्ष क्रुरात्माचा इदी अमिन किंवा मनुष्य भक्षक असलेल्या उततर कोरीयाचा किम जोनचा आदर्श मानून, कोवळ्या वयातील मुलींचे मांस खाणाऱ्या यादीत माझे नाव नाही. तुमच्या नेत्यांचे नांव आल्याचा कदाचीत तुम्हाला गर्व असेल. पण सदर यादीशी आपल्या एकाही मित्राचे नाव नाही. याचा मला गर्वच आहे.

बारा बाप आकाशातून उतरले तरी माझ्या विचारांची, माझ्या अवघड जागच्या केसाइतकी बरोबरी होवू शकत नाही. आपल्या औकातल रहा !

अरे! माझ्या व तेलगीच्या मैत्रीचा सभागृहात नुसता उल्लेख झाला तर, भर सभागृहात सांगितले व माननीय उच्च न्यायालयात सुद्धा सांगायला घाबरलो नाही, ‘तेलगी माझा मित्र होता आणि राहील.’ आहे का तुमच्या नेत्यांची हिम्मत? जेफ्री एपस्टीन आणि त्यांची भेट झाली की नाही हे लोकसभेत किंवा राज्यसभेत खुलेआम सांगण्याची? अशी कबुली द्यायला वाघाचे काळीज लागते! वाघाचे कातडे पांघरून असे धाडस येत नाही. लोकसभेत यायला जे घाबरतात. त्यांचं हे काम नव्हे! तेथे पाहीजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे! माझं तुमच्या मुख्यमंत्र्यांसारखं नाही की, “माझी बायको माझ ऐकत नाही” अशी कबुली देण्याची नामुष्की माझ्यावर यावी, मी तुमच्या बापापेक्षा मोठा आहे. माझा एकेरी उल्लेख करणं हा तुमच्या संस्काराचा भाग आहे. माझा कितीही एकेरी उल्लेख केला तरी, मी फारूक अन्वर शहा यांचा सुद्धा कधी एकेरी उल्लेख केला नाही. माझ्यावर झालेल्या संस्काराला काळीमा फासली नाही. असा एकेरी उल्लेख करणे म्हणजे, धुळेकर जनतेचा अवमान करणे आहे.

‘गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ बरा होता.’ अशी एक म्हण ‘कालाजाम गुलगुले’ यांना लागू होते. जनावरांची सफारी आणि अंगावर घालायची सफारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. किमान एवढी तरी अक्कल भाजपामध्ये एखादा संस्कारित व मराठीचे किमान ज्ञान असलेला नेता असेल तर त्यांनी तरी अर्धशिक्षित अडाण्याला समजून सांगावे. अर्थात ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ दुसरे काय? आजचा भाजपा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ‘गाडीवाला आया है कचरा निकाल’ अशी कचरा गाडी आहे. सर्व गुंड, खूनी, ३०७ चे आरोपी,   बदमाश, सट्टेवाले, पेढीवाले, वाळू माफिया, भूमाफिया बलात्कारी खंडणी बहाद्दर, मसाज पार्लर चालविणाऱ्यांची टोळी झाली आहे

स्वप्नात सुद्धा माझ्याकडून असे कृत्य घडता कामा नये. यासाठी मी सतत जागरूक असतो. यानंतर काही कारण नसतांना, माझा नामोल्लेख कराल तर, मी असे व्हिडिओ व फोटो फेसबुक, व्हाट्सअप, इन्सटाग्राम इत्यादी समाज माध्यमावर टाकेल की, लोक तुमच्या तोंडात माणसाचे शेण घातल्याशिवाय राहणार नाहीत, आजही या वयातही कुणाची, त्यातल्या त्यात मरणाची भीती नात येत सुद्धा नाही. विसरले का? ‘जमनालाल बाजार रोडवरील मर्दाची एन्ट्री’ लक्षात असू द्या! उगाच अनिल गोटेला डिवचू नका. मरेपर्यंत पश्चाताप करावा लागेल.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा